Posts

Showing posts from October, 2024

Ashok Tawre

Image
हि कसली लोकशाही  -  कवी लेखक अशोक टाव्हरे यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी  आदिवासी समाजातील सरपंच असलेल्या महिलेला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर संधी दिली नाही. मात्र मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खुलेआम व्यासपीठावर प्रवेश देण्यात येतो. कसली ही लोकशाही ? असा सवाल समाजसेवक कवी लेखक अशोक टाव्हरे यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत केला आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात कनेरसर गावी भेट दिली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या जवाहर विठ्ठल दौंडकर खुलेआम व्यासपीठावर कसे काय फिरत होते ? असा सवाल अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ज्याच्या नावावर खटले दाखल आहेत, त्यांना वगळून इतरांना कार्यक्रमाचे पास देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, गुन्हे दाखल असलेल्या दौंडकर यांना प्रशासनाकडून पास देण्यात आले. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर येथे येण्याअगोदर न्यायदेवतेची पट्टी काढून हातात संविधान ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्याच कार्यक्रमात गुन्हेगार ख...

शिवसेना वाघ

Image
वरळीमध्ये छोटू देसाई यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा                                                               मुंबई : प्रतिनिधी                                                वरळी येथील ज्येष्ठ शिवसैनिक व उद्धव ठाकरे गटाचे नेते परशुराम उर्फ छोटू  देसाई यांचा वाढदिवस  मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.                    याप्रसंगी शिवसेनेचे माजी मंत्री व नेते सचिन भाऊ अहिर तसेच मा. आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती, याप्रसंगी स्वतः सचिन भाऊ  यांनी वाढदिवसाचे गाणे बोलून छोटू देसाई यांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने आजी-माजी शिवसैनिकांनी व युवा शिव सैनिकांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शवली होती.        ...

Shamshad अन्सारी

Image
भारत को रामराष्ट्र बनाने की मांग और मुस्लिम समाज से कट्टरता है और हिसा खतम करो                             मुंबई : संवाददाता                                              भारत को राम राष्ट्र जल्दी से जलद घोषित किया जाये और मेरे द्वारा दिये गये सुजाओ पर कानून बनाया जाये ऐसी मांग सामाजिक कार्यकर्ता समशान अन्सारी ने बुधवार को मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार असे बातचीत करते वक्त कहा समशान सारी ने वार्तालाप ने कहा!.                                                                डॉ. झाकीर नाईक और उनके पुत्र फकीर नाईक द्वारा किये गये चुनोती का विरोध करता हूँ,  राम राष्ट्र की सुरुवात जल से जलद किया जाये,तथा गाय को राष्ट्रीय जीव घोषित किया जाये....

adv. Ravi jadhav

Image
एडवोकेट रवी जाधव यांनी वंचित आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज                       मुंबई  : प्रतिनिधी                                                मुंबई काँग्रेसचे नेते एडवोकेट रवी जाधव यांना काँग्रेस तर्फे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी वंचित आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी स्वतः मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एडवोकेट रवी जाधव यांनी सांगितले की, महायुतीप्रमाणे काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी पैशाचा घोडेबाजार सुरू आहे.  गेल्या एक वर्षापासून मी कुलाबा मतदारसंघात काँग्रेस तर्फे कार्य करत आहे या ठिकाणी काम करत असताना जनतेचा मला चांगला पाठिंबा मिळत आहे असे असताना मला सोडून काँग्रेसने इतर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली सदरची उमेदवारी ही पैसे घेऊन देण्यात आली असा माझा स्पष्ट आरोप आहे. असो परंतु, ...

संविधान जागर समिती

Image
संविधान जागर समितीतर्फे घरघर संविधान अभियान मुंबई  : प्रतिनिधी                                             संविधान जागर समितीच्या वतीने यंदा 26 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घर घर संविधान अभियान राज्यभरात राबवले जाणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे नेते नितीन भाऊ मोरे यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.                                         अभियानाच्या अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत तसेच यानिमित्त घरोघरी संविधान तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे संविधानाच्या बद्दल काही लोक हेतू पुरस्कार खोटी माहिती  पसरवित आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाद्वारे होईल. संविधान जागर समितीमध्ये राज्यातील अनेक ...

sachin Basre

Image
कल्याण पश्चिममध्ये ठाकरेसेनेच्या सचिन बासरे यांचे शक्तिप्रदर्शन कल्याण, दि. २९ ( प्रतिनिधी)- कल्याण पश्चिममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत सचिन बासरे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सचिन बासरे यांच्या शक्तिप्रदर्शनावेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार प्रियांका चर्तुर्वेदी, शिवसेना उपनेते अल्ताफभाई शेख, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते महेश तपासे, माजी नगरसेविका समिधा बासरे, उपशहरप्रमुख दिनेश शेट्टे उपस्थित होते. कल्याणचे शहरप्रमुख असणाऱ्या सचिन बासरे यांना ठाकरेंनी कल्याण पश्चिमधून उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत आता रंगतदार होणार आहे. विद्यमान आमदार आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा बासरे यांना मिळू शकतो. विश्वनाथ भोईर यांनी उमेदवारी दिल्यामुळे महायुतीतील भाजपाचे निष्ठावंत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बंड पुकारले आहे. त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यामुळे भोईर यांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. मनसेतर्फे उल्हास भोईर यांनी येथ...

पार्ले पंचम

Image
मुंबईत मराठी माणसाला घर देण्यासाठी आरक्षण ठेवा       पार्ले पंचम संघटनेची मागणी                            मुंबई  : प्रतिनिधी                                               मुंबईत मराठी माणसाला घर देण्यासाठी बिल्डरांनी आरक्षण ठेवावे अशी मागणी पार्ले पंचम संघटनेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.        मुंबईत आज मराठी माणूस हताश निराश व अनाथ होत आहे मध्यंतरी गिरगावात येथील भूमिपुत्राला जो मराठी आहे म्हणून त्यास रोजगार नाकारण्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार नंतर मरोळ येथील गुजराती मालकाच्या कंपनीत काढला होता. मुलुंड येथे देवरुखकर नावाच्या उद्योजिकेला गुजराती बहुल सोसायटीत ती मराठी आहे म्हणून जागा नकारण्यात आली होती. तर मध्यंतरी विलेपार्ले पूर्व येथे देखील असा प्रकार घडला होता. तेथील शिवसेनेकांनी...

बंजारा नेते

Image
बंजारा समाजाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवं! मुंबई : प्रतिनिधी  महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या गाव-तांडयात दोन  ते अडीच कोटी आहे.सव्वा कोटी मतदार आहे. मात्र अजूनही बंजारा समाजाला प्रस्थापित उमेदवारांशिवाय उमेदवारी मिळत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे.राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवं होतं.मात्र ते मिळू शकले नाही.अशी खंत बंजारा बॉलीवुड चित्रपट 'संत सेवालाल' व 'नवलेरी वेतडू' बंजारा नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन करणारे समाजसेवक चंद्रकांत काळुराम पवार यांनी पत्रकार संघात व्यक्त केली. चंद्रकांत पवार हे गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजासाठी काम करत आहेत. बंजारा समाजाच्या बोलीभाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा हाच त्यांचा मुळ उद्देश आहे. यामुळे बंजारा समाज हा पुढे येईल, बंजारा समाजाचे प्रश्न सुटतील, समाजाला न्याय मिळेल. असे वाटत होते मात्र अजून पर्यत न्याय मिळाला नाही. २० तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने पक्ष...

सांगोला विधानसभा

Image
सांगोलाचे नेते राजाराम कालेबाग यांचा  उमेदवारी अर्ज दाखल                                                                   मुंबई :  प्रतिनिधी                                        सांगोल्याची भावी आमदार व बहुजन नेते राजाराम काळेबाग यांनी 25 ऑक्टोंबर 2024 रोजी आपला अपक्ष उमेदवार अर्ज प्रांत अधिकारी तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडे सुपूर्द केला.                           यावेळी सांगोल्याचे किंगमेकर म्हणून भूमिका बजावणारे भावी आमदार व बहुजन नेते राजाराम काळेबाग यांनी कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना विजयाचा निर्धार व्यक्त केला. ग्रामदेवतेचे व हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांनी अर्ज भरला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी स...

RPI news

महायुतीतून बाहेर पडण्याचा रिपाई कार्यकर्त्यांचा इशारा मुंबई :  प्रतिनिधी                                              रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला भाजपा ने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या रिपाई कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब बाहेर जोरदार निषेध आंदोलन करीत रिपाईने महायुतीतून बाहेर पडावे असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.               विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्षाबरोबर आपल्या पक्षाच्या उमेदवारी संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे मित्रपक्षाने अजूनही रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत,  त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतोष निर्माण झालेला आहे महायुतीच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी सुरू असताना पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता महायुतीचे निर्णय होत असताना कार्यकर्त्यांना निवडणुकीत विशेष संधी मिळत नाही. त्यामुळे महायुतीतून आठवले साहेबांनी बाहेर पडावे...

दिपकभाऊ निकाळजे

Image
राज्यात दीपकभाऊ निकाळजे  100 जागा लढविणार                           मुंबई  : प्रतिनिधी                रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  पक्ष तर्फे राज्यभरात 100 जागा लढवणार असल्याची माहिती बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी दिली.                         लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी संविधान विरोधी लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. विधानसभेमध्ये रिपब्लिकन जनतेला सत्तेमध्ये सन्मानपूर्वक संधी द्यावी यासाठी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीकडे इच्छा व्यक्त केली होती. महाविकास आघाडीने आतापर्यंत काही विचार केला नाही आम्हाला आशा आहे सन्मानपूर्वक विचार करतील कोणत्याही परिस्थितीत संविधान विरोधी व जातीवादी पक्षासोबत आम्ही जाणार नाही आम्ही आमच्या पक्षाची 100 उमेदवारांची यादी आज घोषित करत आहोत. लवकरच दुसरी याद...

बाबुभाई भवानजी

हिंदी विश्व भाषा बनकर उभरे  - अजय अवस्थी (( हर अच्छी साहित्यिक पुस्तको का हिंदी में अनुवाद होना चाहिए) चेनई:   शसुन जैन महिला महाविद्यालय चेनई में हिंदी साहित्य सम्मेलन में पहुंचे देश भरके लेखक ओथर्ष गिल्ड ऑफ इंडिया ,(A,G,I,) के 47 वे अधिवेशन का उदघाटन सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ क्लासिकल तमिल के डायरेक्टर प्रोफेसर आर चंद्रशेखर ने श्री शंकरलाल सुंदरबाई शसुन महिला महाविद्यालय चेनई में किया दो दिवसीय सम्मेलन का विषय था लेखको का अधिकार एवम बहुभाषी भारत एवं भारतीय भाषाये और अनुवाद, A.G.I. के अध्यक्ष पद्मश्री डॉ श्याम सिंह  A.G. I. के महासचिव एस एस अवस्थी ,चेनई एवम पांडिचेरी के संयोजक अशोक कुमार जैन,A.G.I. के राष्ट्रीय संयोजक अजय अवस्थी,  स्तर को संबोधित किया, श्री अजय अवस्थी ने बताया कि A.g.i. कोराष्ट्रीय एकता में बड़ा योगदान है, भारत भरके तमाम लेखक एक दूजे के लेख का आदान /प्रदान करते हैं, जिससे सभी साहित्यकार भा भावनात्वकरूप से जुड़ते हैं,जिस कारण देश का  साहित्यिक संसार में समृद्ध बनता है, उन्होनें लेखकोसे आहवान किया कि अच्छे शब्दो को हमेशा गढ़ते रहना चाहिए, उन्हो...

कलेक्टर ऑफिस pc

Image
*मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा* *अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी  डॉ. अश्विनी जोशी*      मुंबई, दि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.      विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.     या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख,अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.    डॉ. जोशी म्हणाल्...

दिवा

दिव्यामध्ये लैंगिक प्रकरणातील आरोपी मोकाट          मुंबई : प्रतिनिधी                                                   दिवा पूर्व मुंब्रादेवी कॉलनी नारायण भगत नगर या ठिकाणी राहणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीचा मुंब्रा पोलीस शोध घेत आहेत. परंतु या प्रकरणी आरोपी असलेला तरुण  येथील स्थानिक असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न मुंब्रा पोलीस करीत आहेत. सदर आरोपी हा दिवा,  मुंब्रा आणि डोंबिवली परिसरात मोकाट फिरत आहे पोलिसांनी वेळी त्याच्या मुस्क्या आवळून त्याला अटक करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

डॉ. विजय जंगम

Image
सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या - डॉ विजय जंगम यांचे आवाहन                                                      मुंबई :  प्रतिनिधी                                              आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे.                        आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पे...

RPI news

Image
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट* रिपब्लिकन पक्षाला किमान 5 जागा तरी मिळणार  मुंबई दिनांक 20 - रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज भाजप चे राज्यातील प्रमूख नेते उपमुख्यमंत्री ना.श्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगल्यावर भेट घेऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याबाबत चर्चा केली.यावेळी राज्यभरातील चर्चेला दिलेल्या 10 ते12 जागांपैकी 5 ते 6 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी ना.रामदास आठवले यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निश्चित जागा सोडणे आवश्यक असून त्याबाबत आज महायुती च्या तीन मोठ्या पक्षांसोबत च्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले. यावेळी ना. रामदास आठवलेंच्या नेतृत्त्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ...

Bhabubhai bhawanji

Image
 अब समय आ गया है हमे एक साथ खडे रहने का -  RSS                                                                 मुंबई :      राष्ट्रीय सेवक संघ के दशहरा  शस्त्र पूजन उत्सव के अवसर पर मुंबई बौद्ध भिक्षु संघ के अध्यक्ष वीरत्न महाथेरो भंते जी ने  सर संघचालक के 2023 मे दिए गए वक्तव्य को स्मरण करते हुए कहा, "अब समय आ गया है कि हम सभी को पुराने मतभेद भुलाकर एक साथ आना होगा" *इस अवसर पर विशेष अतिथि भगवान गऊत्म  बौद्ध के साधु प.पु.श्री वीरत्न महाथेरो भंते जी (अध्यक्ष, भिक्षु संघ, मुंबई) ने  अपनी उपस्थिति दर्ज की। उन्होंने भाजपा के वरिष्ठ नेता बाबुभाई भवानजी का आभार प्रकट करते हुए कहा कि बाबुभाई जी उन्हें इस महत्वपूर्ण कार्यक्रम में आने का निमंत्रण दिया था, परंतु अपनी धर्मपत्नी की अचानक तबीयत खराब हो जाने के कारण उन्हें तुरंत जाना पड़ा जाते जाते उन्होंने कहा कि देश के उज्वल भविष...

थॉट्स ऑफ आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन

Image
थॉट्स ऑफ आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न*  "थाॅट्स ऑफ आंबेडकर" हे पुस्तक आंबेडकरी चळवळीला  दिशा देणारे ठरेल..   - -जेष्ठ पॅथर साहित्यिक  अर्जून डांगळे. प्रतिनिधी: मुंबई.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथ मालिकेतील खंड क्रमांक १८  भाग १ या खंडाचे बारकाईने परिशिलन करुन विविध विचारांचे संकलन केलेल्या नामदेव साबळे यांच्या थॉट्स ऑफ आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रख्यात साहित्यीक आणि ज्येष्ठ नेते अर्जून डांगळे यांच्या हस्ते  मुंबई पत्रकार कल्बच्या सभागृहात शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी , सायंकाळी सात वाजता संपन्न झाला  . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे अध्यक्ष आणि नेते सुरशदादा केदारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सार्वभौम राष्ट्राचे संपादक प्रा.प्रेमरत्न चौकेकर हे उपस्थित होते. सदर  कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिवाकर शेजवळ, वर्कशॉप या मॅगजिनचे संपादक सुनिल कदम आणि साहित्यिक विचारवंत राजू रोटे यांनी या मार्गदर्शन केले. जेष्ठ पॅथर नेते क...

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. आंबेडकर महाविद्यालयांमध्ये 68 वा धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ.आंबेडकर महाविद्यालया मध्ये ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन‌ संपन्न ‌ मुंबई  : प्रतिनिधी                                             पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वडाळा येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालया मध्ये  ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन‌ साजरा करण्यात आला.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आनंदराज यशवंतराव आंबेडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म का‌ स्विकारला, हे‌ सांगुन धम्मचक्र दिनाचे महत्व विशद केले.तर‌ प्रमुख पाहुणे म्हणून मा.काकासाहेब खंबाळकर उपस्थित होते धम्मचक्र प्रवर्तन दिना विषयीची आपल्या बाल पणाची आठवण त्यांनी सांगीतली.व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा बौध्द धम्म स्विकारण्या मागे कीती श्रेष्ठ उदेश होता ते सांगीतले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व...

रामदास आठवले

Image
माजी नगरसेवक नाना बागुल आणि सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश -  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले   मुंबई  दि.18 - आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ,ठाणे प्रदेश निरिक्षक सुरेश बारशिंग, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे, महिला आघाडी राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे , उषाताई रमलू , आशाताई लांडगे, अभयाताई सोनवणे, माजी नगरसेवक नाना बागुल,  ...

विश्वशांतीसाठी बुद्ध हाच पर्याय - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विश्वशांतीसाठी बुद्ध हाच पर्याय - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक दि.12 - जगात आतंकवाद दहशतवाद माओवाद नक्षलवाद आणि युद्धातून  हिंसा आणि रक्तपात होऊन अशांतता वाढत आहे. मानव जातीच्या विकासासाठी विश्वात शांतता हवी आहे. भगवान बुध्दांनी जगाला शांती अहिंसा समतेचा मानवतेचा धम्म दिला आहे. त्यामूळे  विश्वशांतीसाठी तथागत गौतम बुध्द हाच पर्याय आहे असे प्रतिपादन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.नाशिक च्या त्रिरश्मी लेणी च्या पायथ्याशी आज 68 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात  ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी येथे रोपण करण्यात आलेल्या ऐतिहासिक महाबोधी महावृक्षा चा प्रथमवर्धापन दिन ही साजरा करण्यात आला या कार्यक्रमास विचार मंचावर प्रमूख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री ना.किरण रिजिजू ; महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ ; आ.सरोज आहेर; आ.देवयानी फरांदे; जिल्हा अधिकारी जळज शर्मा;  नाशिक मनपा आयुक्त करंजकर; रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे; उपस्थित होते.या कार्...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकाचे उद्घाटन संपन्न

Image
राहुल नार्वेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकाचे उद्घाटन संपन्न                                   मुंबई :  प्रतिनिधी                                                मुंबई मंत्रालय विधान भवन समोरील मनोरा आमदार निवास चौकाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक नावाने नामकरण करून या चौकाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राजेश पवार साहेब विश्वनाथ चव्हाण आणि सचिन देडे नगरसेवक मकरंद नार्वेकर नगरसेविका अर्चना नार्वेकर व सुनील तोगरे उमेश बंदरे संजय नेटके आणि मारुती वाघमारे नरसिंह सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते

Medical Help NEWS

■ कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास  खालील ट्रस्टशी संपर्क साधा...  🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282  🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000  🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006  🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053  🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा.  Ltd P.O.  बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था.  रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,  🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721  🙏B.  अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004  🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव...

भोई समाज

Image
अजून पाच समाजाला महामंडळे भोई समाजाला सरकारने डावलले भोई समाजाला जर संत भीमा भोई आर्थिक विकास महामंडळ सरकार देतं  नसेल  तर निवडणुकीत या सरकारला धडा शिकविल्या शिवाय भोई समाज स्वस्थ बसणार नाही--भाऊसाहेब बावणे मुंबई:- राज्यातील विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. परंतु भोई समाजाची अनेक वर्षापासून असलेली संत भिमाभोई आर्थिक विकास महामंडळ,स्थापन करण्याच्या मागणी कडे सरकारने लक्ष दिले नाही. जर सर्वच समाजांच्या विकासा करीता महामंडळे स्थापन होत आहेत तर मग आमच्या समाजाचा विकास झाला नाही पाहिजे असे  सरकारला वाटते का?असे असेल तर या सरकारला मतदान करण्याचा भोई समाजाला कोणताही अधिकार नाही.सरकार आमच्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ जर देत असेल तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू त्या नंतर हा स्वाभिमानी समाज सरकार विरोधात सामूहिक मतदाना बाबत आपला निर्णय घेईल. यापूर्वी आठ समाजाला महामंडळे देण्यात आली आहे आणि आता अजून  त्यात या समाजाला मंडळे देण्यात आली त्यात लाडशाखीय वाणी, वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, ल...

शिवडी पोलिसांकडून 100 कोटीहून पेक्षा अधिक घोटाळ्याचा तपास थंडावला

कालकाई घोटाळ्याचा तपास थंडावला                 कालकाई संपर्क सेवा समितीची माहिती                        मुंबई प्रतिनिधी                                                 सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक उलाढाल झालेल्या कालकाई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत शेकडो गुंतवणूकदारांना फसवणूक करून झालेल्या घोटाळ्याचा तपास थंडावला आहे अशी माहिती कालकाई संपर्क सेवा समितीचे सचिव श्री राजेश सावंत यांनी दिली आहे.                                               त्यांच्या म्हणण्यानुसार  जवळपास 3 महिन्याचा कालावधी होऊनही मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडे  गुन्हा वर्ग होत नसल्याने किडवाई पोलीस स्टेशन, शिवडी यांच्या विरोधात आता मुंबई पोलीस आयुक्त यांच्य...

काँग्रेसचे भावी आमदार एडवोकेट रवी जाधव यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

Image
आज स्वर्गीय रतन टाटा यांना मुंबई काँग्रेस आणि  धोबी तलाव येथे श्रद्धांजली  दिली. आपण एक अनमोल हिरा, आणि माणसातला देव गमावला अशी खंत भावी आमदार एडवोकेट रवी जाधव यांनी येथे व्यक्त केली. रतन टाटा अमर रहे.

मुंबईच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरूच

Image
उमेद कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू मुंबई  : प्रतिनिधी ८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राजbविभागांतर्गत 'उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. उमेद संघटनेच्या वतीने दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य आमरण उपोषणाला बसले असून सर्व महिला व स्टाफ धरणे आंदोलनात सहभागी झालेले असून शासनाकडून मागणी पूर्ण झाल्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय दसऱ्याला घरी जाणार नाही या निर्धाराने लाखो महिला मुंबईत येत आहेत. आपण आमच्या राज्याचे कुटुंबप्रमुख, आधार, पालक, लोकप्रतिनिधी म्हणून आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की वरील एकमेव न्याय मागणीच्या पूर्ततेसाठी सोबत दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे पूर्ण होणेसाठी आपण आम्हा ८४ लाख कुटुंबाना न्याय मिळवून देणेसाठी मा. मत्रीमंडळात निर्णय घेऊन...

बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक - सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती

Image
बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक - अनिल गलगली मुंबईत जागतिक बेघर दिवस मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी शासनाने विविध योजनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाला बेघर मुक्त मुंबई करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. जागतिक बेघर दिवस निमित्ताने मुंबईतील पहचान संस्थेच्या पुढाकाराने माहीम आणि कामाठीपुरा येथे बेघरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आणि राज्य निवारा सनियंत्रण समितीचे सदस्य ब्रिजेश आर्य यांनी केले होते. यावेळी उपस्थित आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की सततच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई महापालिकेने बेघरांसाठी प्रशिक्षण आणि निवारा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना हक्काची घरे मिळाल्यास प्रश्न मार्गी लागेल. बेघर मुक्त मुंबई करणे आवश्यक आहे. ब्रिजेश आर्य म्हणाले की समस्या फार आहेत आणि आता सकारात्मक बदल दिसून येत आहे. सर्वांनी मिळून याचा सामना करण्याची गरज आहे. यावेळी बाबू बत्तेली, जगदीप अरोरा, रत्नाकर शेट्टी, शिवाजी लोंढे  सुभाष रोकडे, मनस्वी जैन  राम...

विमा कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार त्रिमूर्ती सरकारचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा

Image
विमा कंपन्या सोबत आर्थिक व्यवहार त्रिमूर्ती सरकारचे असल्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास वेळ लागणार  ?     वसंत मुंडे                    मुंबई : प्रतिनिधी                                                      केंद्र व राज्य सरकारने स्वतःच्या हिश्याचे पिक विम्याचे पैसे पिक विमा कंपन्या कडे देऊनही विमा कंपन्या व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास वेळ लागण्याचे कारण कंपनी बरोबर सरकारचे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्या सोबत टक्केवारीचे आर्थिक व्यवहार वेळेवर सुरळीत झाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे  त्रिमूर्ती सरकार कडून वेळ लागणारच असा गंभीर आरोप  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . महाराष्ट्रा मधी...

स्वरराज प्रतिष्ठान साईनाथ युवा मित्र मंडळ नवरात्र उत्सवानिमित्त महाप्रसाद व भंडाराचे आयोजन

Image

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

Image
*मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला* *देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली* मुंबई, 9 ऑक्टोबर ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे. श्री रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अ...

रतन टाटा यांच्या निधनाने मानवतेचा सागर व गरिबांचा कैवारी हरपला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने मानवतेचा सागर; गरीब गरजूंचा कैवारी हरपला  - केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले  औद्योगिक क्रांती करणारे रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि.10 - उद्योग विश्वातील भारताचे कोहिनूर;टाटा सुमूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशाची ;औद्योगिक सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रतन टाटा हे एक व्यक्ती नसून देशवासीयांना प्रेरणा देणारा विचार होते.उद्योगक्षेत्रात  विश्वविजयी ठरलेले रतन टाटा हे साधी राहाणी आणि उच्च विचार जगलेले आदरणीय अवलिया व्यक्तिमत्व होते.करुणेचा मानवतेचा महासागर होते.गरिबांना गरजूंना मदत करणारे दानविर  होते.रतन टाटा यांच्या निधनाने गोरगरिबांचा गरजवंतांचा कैवारी हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. देशात औद्योगिक करणारे  उद्योगविश्वातील कोहिनूर रतन टाटा यांना मरणोत्तर...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचे नामकरण लवकरच

Image
साहित्यरत्न लोकशाहीर  डॉ.अण्णा भाऊ साठे चौकाचे लवकरच नामकरण                                              मुंबई  : प्रतिनिधी                                               नरिमन पॉईंट येथील  फ्री प्रेस जनरल मार्ग या ठिकाणच्या मनोरा आमदार निवास समोर साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे चौकाचे उद्घाटन येत्या 12 ऑक्टोंबर रोजी शनिवारी दसराच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे .                           यासंदर्भात विभागीय नगरसेविका हर्षदा नार्वेकर यांनी यासंदर्भात पालिका कार्यालयात पाठपुरावा केला होता.              या संदर्भात  मातंग समाज नेते राजेश मारुती पवार व विश्वनाथ चव्हाण , सुनील उत्तम तोगर...

वरळीच्या पोतदार रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

वरळीच्या पोदार रुग्णालयामध्ये ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरु करण्याचा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! मुंबई  : प्रतिनिधी                                                मुंबई महानगर परिसर महाविद्यालय व गो.ते. रुग्णालय, मुंबई या संस्थेशी संलग्नित ३० रुग्णखाटांचा अतिदक्षता विभाग वरळीतील म.आ. पोदार रुग्णालय येथे वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीत सुरु करण्यात येणार असून, त्यानुषंगाने आवश्यक कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती आणि यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया सुरु केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने आज राज्य मानवी हक्क आयोगाकडे सादर केले. सदर अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचा लाभ वरळी, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला होणार आहे. सद्यःस्थितीत वरळीकरांना आरोग्य सुविधांसाठी झगडावे लागत असून, येथील अनेक अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या वरळी विभागातील अत्यवस्थ रुग्णांवर वेळीच उपचार होऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी, पोदार र...

चुनाभट्टीच्या सोमय्या मेडिकल कॉलेजचे प्रभारी दिन डॉक्टर शरद कुमार सावंत यांना समाज भूषण जीवनगौरव पुरस्कार

चुनाभट्टीच्या सोमय्या मेडिकल कॉलेजचे प्रभारी डीन डॉ. शरद कुमार सावंत यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित  मुंबई : प्रतिनिधी                                             चुनाभट्टीतील सुप्रसिद्ध के.जी. सोमया मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख व प्रभारी डीन डॉ. शरदकुमार प्रल्हाद सावंत यांना नवी मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षीचा समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक जाणीवेतून काम करणारे डॉ. सावंत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे.        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात डॉक्टरांना मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षित केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट डॉक्टर टीचर म्हणून गौरविण्...

कोर्टाच्या आदेशानंतरही एमपीएससी कृषी सेवा 2021 च्या नियुक्ती बद्दल शासनाकडून दीड वर्ष होतेय टाळाटाळ

 कोर्टाच्या आदेशानंतरही MPSC कृषी सेवा 2021 च्या नियुक्तीबद्दल  शासनाकडून होतेय दीड वर्षांपासून टाळाटाळ मुंबई :  प्रतिनिधी                                              महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कृषी सेवा 2021 भरती प्रक्रियेतील त्या 203 यशस्वी उमेदवारांना अद्याप नियुक्त्या न दिल्याने राज्यातील प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही या नियुक्त्यांमध्ये होत असलेला विलंब उमेदवारांसाठी चिंता निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कृषी सेवा भरती परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, संबंधित शासकीय विभागांकडून अद्याप या नियुक्त्या न करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये असंतोष आहे. विशेषतः या प्रक्रियेच्या विलंबामुळे उमेदवारांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्य धोक्यात आले आहे. शासनाच्या उदासीनतेबद्दल उमेदवारांनी आपली नाराजी व्यक्त करत न्यायालयात केलेल्या लढ्याचे महत्त्व अ...

सरपंचांचे मानधनात वाढ केल्याबद्दल महायुतीच्या सरकारच सरपंचांकडून अभिनंदन

सरपंचांचे मानधन वाढवल त्याबद्दल सरकारचे आभार      मुंबई :  प्रतिनिधी   आपण सरपंच व उपसरपंच यांना मानधन वाढविलेत त्याबद्द्ल आपले धन्यवाद.परंतु आपण ग्रामपंचायत सदस्यांना काहीच मानधन वाढविले नाही.तरी एका ग्रामपंचायतीमध्ये किमान सात 7 सदस्य असतात त्यांना कोणीच सही शिवाय विचारात घेत नाही इथे शासनाने सुद्धा विचारात घेतले नाही.    तरी आपण सर्व सरपंच यांना दहा हजार 10000 रुपये उपसरपंच यांना सात हजार 7000 रुपये व सदस्यांना पाच हजार 5000 रुपये मानधन देण्यात यावे.     आरक्षण व आर्थिक परस्थितीमुळे काही सरपंचांना चांगल्या घराचा प्रश्न असतो तरी सर्व सरपंच यांना प्रत्येक गावात *सरपंच भवननिवास_व्यवस्था करण्यात यावी.    _ग्रामसेवक यांना गावात राहणेसाठी ग्रामसेवक भवन_ बांधणेत यावे         तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर मुंबईत ग्रामपंचायत कामानिमित्त आलेल्या सर्व सरपंच उप सरपंच यांना विश्रांती व थांबणे साठी सरपंच निवासाची व्यवस्था करण्यात यावी. सरपंच भवन बांधणेत यावे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.       आजी ...