Posts

Showing posts from November, 2024

देवेंद्र फडणवीस news

Image
दलित पँथर च्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा महाविजयाबद्दल सत्कार व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महायुतीस निवडून आणण्याचा निर्धार.... मुंबई :  प्रतिनिधी                                                  महाराष्ट्र  विधानसभा 2024 मध्ये महायुती समन्वयक मा.श्री. प्रसादजी लाड साहेब व माजी खा.राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडत दलित पँथरच्या  राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्वाची कामगिरी बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्यात दलित पँथर सामाजिक संघटनेचा मोलाची कामगिरी बजावली आहे.    राज्यातील व देशातील दलित समाजाच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा महायुतीच्या सरकारने घेतले आहेत. त्यात महत्वाचे की,मध्यप्रदेश मधील महू येथे 11 कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकराचे जन्मस्थळाचा विकास, दादर येथील इंदू मिलची 13 एकर जागा व त्यासाठी 1100 कोटी रुपयाच्या भव्य...

हजरत पुलशाह पीर हजरत पुलशाह पीर दर्ग्यावरील कारवाईचा मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध मुंबई : प्रतिनिधी १८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे अस्तित्वात असलेल्या हजरत पुलशाह पीर दर्ग्यावर सिडको प्रशासनाने बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजामध्ये कमालीचा रोष पसरला आहे.९ डिसेंबर पर्यंत दर्ग्याची पुनर्निर्मिती न केल्यास मुस्लिम समाज व रिपब्लिकन सेनेने कार्यकर्ते १० डिसेंबर पासून बेलापूर सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा हजरत पुलशाह पीर दर्गा ट्रस्टचे मालक गफ्फुर शफुदीत काझी,हजरत ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मोहम्मद युसूफ उमर अन्सारी व रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे गफ्फुर काझी यांच्या मालकी हक्काच्या जागेवर हजरत पुलशाह पीर दर्गा आहे.सद्या या परिसरात विमानतळ होत आहे. सिडको व पोलीस प्रशासनाने ऐन निवडणूक काळात आचारसंहिता लागू असताना या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.२९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी आहे.तपूर्वी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो पाडण्यात आला. हा प्रकार निवडणुकीनंतर तात्काळ करण्यात आल्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही कारवाई केवळ धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आली आहे. असा आरोप ट्रस्टचे मालक गफ्फुर काझी यांनी केला आहे.दर्गा १८८५ पासून अधिकृत कागदपत्रांवर नोंदणीकृत आहे. तरीही प्रशासनाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई केली.या घटनेचा आम्ही निषेध करत असून दर्ग्याची पुनर्बांधणी न झाल्यास मुस्लिम समाजासोबत दलित समाजही या रस्त्यावर उतरून आंदोलनात सामील होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करू असा इशारा गफ्फुर काझी व रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

Image
हजरत पुलशाह पीर दर्ग्यावरील कारवाईचा मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध  मुंबई / प्रतिनिधी: १८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे  अस्तित्वात असलेल्या हजरत पुलशाह पीर दर्ग्यावर सिडको प्रशासनाने बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजामध्ये कमालीचा रोष पसरला आहे.९ डिसेंबर पर्यंत दर्ग्याची पुनर्निर्मिती न केल्यास मुस्लिम समाज व रिपब्लिकन सेनेने कार्यकर्ते १० डिसेंबर पासून बेलापूर सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा हजरत पुलशाह पीर दर्गा ट्रस्टचे मालक  गफ्फुर शफुदीत काझी,हजरत ख्वाजा गरीब नवाज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव मोहम्मद युसूफ उमर अन्सारी व रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. १८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे  गफ्फुर  काझी यांच्या मालकी हक्काच्या जागेवर हजरत पुलशाह पीर दर्गा आहे.सद्या या परिसरात विमानतळ होत आहे. सिडको व पोलीस प्रशासनाने ऐन निवडणूक काळात आचारसंहिता लागू असताना या दर्ग्यावर बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्र...
Image
"बेस्ट उपक्रमातील दिंडोशी आगारातील झुंजार लढाया बेस्ट कामगार नेता श्री दिनेशसिंह यांचे दुख:द निधन"... दिंडोशी बस आगार बेस्ट कामगारांवर शोककळा...                  मुंबई- प्रतिनिधी                                                नायगाव २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बेस्ट उपक्रमातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले माजी बेस्ट वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष व सध्याचे बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष झुंजारु लढाया कामगार नेते श्री दिनेशसिंह यांचे अल्पशा आजारानी कस्तुरी रुग्णालय भाईंदर येथे संध्याकाळी सहा वाजता वयाच्या ५४ व्या वर्षी दुख:द निधन झाले, या बेस्ट कामगार नेत्याच्या निधनाच्या बातमीनी बेस्ट कामगार वर्गात हळहळ पसरून दिंडोशी बस आगारावर शोककळा पसरली, प्रत्येक कामगार बोलत होते की, बेस्ट कामगाराचा वाली गेला! दिवंगत जेष्ठ कामगार नेते शरद राव,शशांक राव यांचे ते कट्टर समर्थक होते ते मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स युनियनचे कार्याध...

बौद्ध धर्म देता है शांति और समता का संदेश : बाबूभाई भवानजी मुंबई : संवाददाता आज मुंबई में पूर्व महापौर एवं वरिष्ठ भारतीय जनता पार्टी नेता बाबूभाई भवानजी ने घाटकोपर में बौद्ध धर्म विहार में बौद्ध चर्चा में भाग लिया एवं आने वाले 6 दिसंबर को होने वाले महानिर्वाण दिवस की तैयारियों का जायजा लिया . इस अवसर पर मुंबई भिक्षु संघ के अध्यक्ष भिक्खू वीरान्तना महाथेरो भी मौजूद थे Iबाबूभाई भवानजी ने महाराष्ट्र विधानसभा चुनावों मे सभी धर्म के धर्म गुरुओं ने महायुति को जीताने के लिए जो आव्हान किया था उसके लिए उनका अभिनंदन किया , इस लोकशाही के महापर्व मे मुंबई के बौद्ध साधु भिक्षु संघ के अध्यक्ष श्री विरांतना महाथेरा का भी बड़ा आव्हान था इसलिए भवानजी ने उनका आभार जता के स्वागत किया इस कार्यक्रम में भारी संख्या मे RSS के स्वयंसेवक एवं आमजन भी मोजूद थे,इसी अवसर पर महाथेरो भंतेजी ने उनके संघ के कार्यों की जानकारी के साथ ही धर्म चर्चा भी की , उन्होंने बताया कि सभी धर्मों का मूल मानवता है.सनातन, सिख ,जैन और बौद्ध धर्म का सार एक जैसा है,जहां जीवदया एवं मानवता सर्वोपरि है. इस अवसर पर रिपब्लिकन पार्टी आठवले के एडवोकेट* *नितिन शर्मा ने भी बौद्ध धर्म में अपनी रुचि , बौद्ध दर्शन एवं विश्व के अन्य देशों में उनके द्वारा भ्रमण किए हुए बौद्ध विहारों , स्तूपों एवं बौद्ध धर्म के अंदर जो भव्यता देखी उसके बारे में बताया एवं लोगो से बौद्ध दर्शन पढ़ने की अपील की*उन्होंने आगे बताया कि महानिर्माण दीन पे बौद्ध साधुऔ को महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री के शुभ हस्ते वस्त्रदान और उनका बहुमान होगा,**बाबूभाई भवानजी का बौद्ध धर्म दर्शन में विशेष रुचि हे एवं सभी धर्मों का आदर भाव रखते हुए वे सामाजिक कार्य करते हैं.

Dr. vijay jangam( swami )

वीरशैव लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरली! महायुतीच्या पारड्यात मतांचे दान….  मुंबई : प्रतिनिधी                                              अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम (स्वामी) यांनी वीरशैव लिंगायत समाजाला केलेल्या विनंतीवजा आवाहनाला समाजाने अभूतपु्र्व प्रतिसाद दिला व महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान दिले. याचाच परिणाम आज महायुतीला राज्यात २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तसेच विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या वीरशैव लिंगायत समाजातील उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे.  महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत यमाजाची साधारण ३.५ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असून ३५ ते ४० विधानसभा मतदार संघात वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे, हे लक्षात घेता महासंघाचे कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वीच सर्व राजकीय पक्षांना त्या त्या मतदार संघात समाजाचे उमेदवार देण्याचे आवाहन केले होते. त्या विनंतीला मान देऊन अ...

mantralya news

नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर? विधानसभेची मुदत संपल्यास राष्ट्रपती राजवट लागणार की नाही? सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट  मुंबई :  विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला घसघशीत बहुमत मिळालं. त्यानंतर आज किंवा उद्याच शपथविधी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु तूर्तास सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २७ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी सोहळा होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या विधानसभेची मुदत २६ तारखेला संपत असली, तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधीच झाला पाहिजे, असे बंधनकारक नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाधिवक्त्यांचीही राज्यपालांसोबत काल या विषयावर बैठक झाली. यापूर्वीही निकालाच्या दीर्घ कालावधीनंतर शपथविधी आणि सत्तास्थापना झालेली आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापना न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा समजही चुकीचा असल्याची माहिती मिळत आहे. इकडे, महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेले असल्यामुळे कुठलीही धाकधूक नाही. त्यामुळे घाई न करता व्यवस्थित निर्णय घेण्यात येणार आहे.  मुख्यमंत्रिपदाचा...

Gateway Litfest 2025

Image
गेटवे लिटफेस्ट 2025 ने त्याचा नवीन लोगो आणि व्हिज्युअल ओळख अनावरण केली, नवीन काळातील कथाकथनाचा वारसा मिसळला लिटफेस्ट 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई येथे होणार आहे मुंबई, 22 नोव्हेंबर: आठव्या गेटवे लिटफेस्ट 2025, भारतातील प्रसिद्ध प्रादेशिक भाषा साहित्य महोत्सवांपैकी एक, आपला नवीन लोगो आणि व्हिज्युअल ओळख लाँच करत, लिटफेस्टचा आत्मा कॅप्चर करत आणि जगाशी संपर्क साधण्याच्या त्याच्या प्रवासाचा पुढचा टप्पा चिन्हांकित करतो. भारतीय भाषा साहित्य. शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई प्रेस क्लब कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात, या लोकप्रिय साहित्य महोत्सवाच्या नवीन आणि सौंदर्याने डिझाइन केलेल्या व्हिज्युअल ओळखीचे अनावरण लेखिका, विचारधारा आणि बेस्टसेलर केमिकल खिचडीच्या लेखिका अपर्णा पिरामल राजे यांच्या हस्ते करण्यात आले. मी माझे मानसिक आरोग्य हॅक केले, कार्ती मार्शन, प्रख्यात ब्रँड आणि मार्केटिंग लीडर आणि माजी अध्यक्ष आणि सीएमओ, कोटक महिंद्रा बँक आणि सौम्या रॉय, पत्रकार, कार्यकर्त्या आणि सह-संस्थापक, वंदना फाउंडेशन आणि माउंटन टेल्स: लव्ह अँड लॉस इ...

manse सुवर्णकार news

Image
सुवर्णकारांनी मनसेच्या उमेदवाराला मतदान करावे-  नंदकिशोर तळावडेकर यांचे आवाहन                             मुंबई  : प्रतिनिधी                                    राज्यभरातील सुवर्णकार, दुकानदार, कामगार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर धोंडू तळावडेकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सुवर्णकार आणि व्यावसायिक यांना शासनाकडून कला कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी कमतरता असल्याने सोनार पिढीचे बरेच नुकसान झाले आहे. ज्वेलरी क्षेत्रात बऱ्याच मोठ्या कंपन्या सक्रिय असून महाराष्ट्रातील नियमावलीप्रमाणे भूमिपुत्रांना प्रशिक्षणासहित हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हॉलमार्किंग कायदा वेळेनुसार बदलण्यात येणारी नियमावली ...

Dharavi MLA Baburao Mane

Image
छत्रपती शिवाजी विद्यालय धारावी बस डेपो याच्या शेजारी बालदिन थाटात साजरा                                मुंबई  : प्रतिनिधी                                               धारावी येथील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी विद्यालय येथे बालदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.        याप्रसंगी विभागातील ज्येष्ठ शिवसेना नेते व माजी आमदार बाबुराव माने यांनी उपस्थिती दर्शवून या मुलांना शुभेच्छा दिल्या. आज पंडित नेहरू यांचा जन्मदिवस या निमित्ताने मी या बालकांना शुभेच्छा देतो की,  आजच्या आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानांचा आज जन्मदिवस म्हणजे त्यांच्या जयंतीचा दिवस आहे,  त्यानिमित्ताने आपल्या देशभर त्यांचा जन्मदिवस म्हणजे बाल दिवस त्यांचा जन्मदिवस हा बाल दिन म्हणून आपल्या देशभर पाळला जातो आणि त्या निमित्ताने धारावीतील छत्रपती...

इकोफ्रिडली news

Image
तरुण उमेदवारांना निवडून द्या श्री अशोक यांचे सर  यांचे आवाहन                                                             मुंबई :  रविंद्र भोजने                                              सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सवामध्ये यंदा तरुण उमेदवारांना मते देऊन त्यांना विजयी करा, असे आवाहन इको फ्रेंडली लाईफ संस्थेचे संस्थापक प्रमुख श्री अशोक यांचे सर यांनी बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.              5 जून 2024 या जागतिक पर्यावरण दिनापासून पुढील 4 वर्षात इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन देशभरात 700 कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे.  या महा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सह देशातील विविध ठिकाणी वृक्षारोपण ह...

manse mankhurd

Image
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेत मनसेचा उमेदवारी अर्ज दिमाखात दाखल          मुंबई - मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मनसे उमेदवार जगदीश खांडेकर यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी, हितचिंतक यांच्या उपस्थित भव्य रॅली काढत आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईची ही विधानसभा यावेळी जरा जास्तच चर्चेत आहे. मुस्लिम बहुल असलेल्या मतदारसंघात दोन तगडे मुस्लिम नेते समोरासमोर येणार आहेत अशातच मनसेने देखील इथे उमेदवार दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार व समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांच्यात घमासानाची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मतदारसंघाचा पूर्व निवडणुकीचा इतिहास पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने इतर मुस्लिम पक्ष तसेच स्थानिक समाजसेवक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असतात अशातच मनसेची उमेदवारी जाहीर होताच मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेने मनसेची स्पर्धेत संभाव्य विजयी अशी प्रतिमा आपोआप झाली आहे. मनसेने येथून उमेदवार चाचपणी करून अखेर माळ आपल्या स्थानिक पदाधिकारी विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या ...

manse bala nanadgaonkar

Image
‘ठाकरें’साठी सरवणकरांनी तडजोड करायला हवी होती - नांदगावकर मुंबई : भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण  लढतीत आमने-सामने रिंगणात आहे. यावर बोलताना नांदगांवकर म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत. पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही. दोघेही आम्हाला सारखेच आहेत. परंतु शिवसेना कोणतीही असो ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल; तर त्याच्यासाठी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून तडजोड करायला हवी होती, असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सदा सरवणकरांना टोला लगावला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित 'विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका' उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेत बाळा नांदगावकर यांनी आपल्या पक्षाची आणि उमेदवार म्हणून स्वतःची भूमिका मांडली. यावेळी बाळा नांदगावकर यांची कन्या सृष्टी नांदगावकर तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण,  उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, विश्वस्त राही भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भूमिका हे नेहमीच राज ठाकरे ठरवत असत...

Vinay koreji news

Image
वीरशैव लिंगायत समाजाचे नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॅा. विनय कोरे (सावकर) यांच्या पक्षाच्या मुंबई येथील मेळाव्यात महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रवक्ते डॅा. विजय जंगम( स्वामी) यांनी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जनसुराज्य पक्षाच्या ७ उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच अखिल वीरशैव लिंगायत महासंघातर्फे जाहीर पाठींबा दिला. यावेळी डॅा. विनय कोरे (सावकर) व डॅा. विजय जंगम(स्वामी) यांच्यात सविस्तर चर्चा झाली व पुढील राजकीय समीकरणासाठी निवडणूक निकालानंतर महासंघाची व जनसुराज्य पक्षाची नेमकी भूमिका काय असावी याबाबत दि. २३ नंतर मुंबई किंवा कोल्हापूर येथे बैठक घेण्याचे ठरविले आहे.

Manoj Gaikwad

Image
वडाळा मतदार संघात मनोज गायकवाड यांना जनतेचा वाढता पाठिंबा                                                      मुंबई :  प्रतिनिधी                                              कोरबा मिठागर, आनंद नगर सारख्या मोठ्या झोपडपट्ट्या व जुन्या मोडकळीस झालेल्या इमारती वस्त्यांमधील अस्वच्छता आदी प्रश्न वडाळा मतदारसंघात भेडसावत आहेत. ही निवडणूक याच प्रश्नां भोवती लढली जाणार असून विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासमोर सलग  निवडून येण्याचे आवाहन आहे, असे असताना या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी चे लोकप्रिय उमेदवार मनोज गायकवाड यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कार्यालयाचे उद्घाटन केलं या प्रसंगी मोठ्या संख्येने विभागातील जनता उपस्थित होते.   उद्धव सेने...

anil parab

Image
देशाचा पंतप्रधान अदाणीही होऊ शकतो  मुंबई : प्रतिनिधी  सर्व कायदे नियम मोडीत काढून मनमानी कारभार करत, घटना तोडून टाकत वागणाऱ्या, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या सत्तेत अदाणी पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटायला नको. असे मत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) नेते अनिल परब  यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित " विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका " उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेच्या पहिल्या भागात  अनिल परब बोलत होते. शिवसेना व महाविकास आघाडी ची भूमिका सांगत असताना परब म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार.  लाडकी बहिण योजनेला विरोध नाही मात्र निवडणुका जवळ आल्याने केलेले हे नाटक जनता विसरणार नाही. कोणत्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर आज कोणीही काहीही बोलत आहे. त्यासाठी एका संहितेची गरज आहे.  जी एस टी बाबत जो गोंधळ सुरू आहे त्यात गरीब व्यापारी भरडला जात आहे. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.  ३७० कलम  हटवले गेले मात्र काश्मीरी जनतेचे प्रश्न स...

लोढा news

Image
लोढा स्प्लेंडोरा गृहसंकूलातील रहिवाश्यांची सर्वपक्षीय उमेदवारांना विनंती!  लेखी आश्वासन द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार !  ठाणे- प्रतिनिधी  मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार किंवा नोटाचा पर्याय निवडणार.  घोडबंदर रोड येथील स्पेलंडोरा गृहसंकूलातील सदस्यांचा निर्धार  ठाणे - करदाते म्हणून किमान मूलभूत सुविधांची आवशक्यता घोडबंदर रोड येथील स्पेलंडोरा गृहसंकुलातील राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारांकडून व्यक्त केली आहे. टँकरमुक्त सुरळीत पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास आणि अखंडित वीज पुरवठा इत्यादी मागण्यांची पुर्तता करण्याचे जो लेखी आश्वासन देईल त्यांना मताचे दान दिले जाईल. तसे आश्वासन कोणत्याही उमेदवाराने न दिल्यास नाईलाजाने नोटाचा पर्याय स्विकारणार असल्याची माहिती स्पेलंडोरा फेडरेशनचे चेअरमन डॉ. विजय जंगम स्वामी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी स्पेलंडोरा सोसायटीच्या अॅम्फीथिएटर परिसरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकूण ८ सोसा...

पनवेल news

Image
कुष्ठरोगी बांधवांसाठी संवेदना फाउंडेशनची दिवाळी !  पनवेलच्या शांतीवनात सहभोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप  मुंबई  : प्रतिनिधी  भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते युद्धवीर मधुसूदन सुर्वे आणि लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शांतीवन येथील कुष्ठरोगी आणि वृद्ध बांधवांसमवेत सहभोजन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना साडी वाटप करून संवेदना फाउंडेशन तर्फे शनिवारी मोठया उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली.  संवेदना फाउंडेशन तर्फे गेली १९ वर्ष कुष्ठरोग निवारण समिती, नेरे पनवेल येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, माजी पोलीस निरीक्षक अविनाश सोनकर, कस्टम अधिकारी सत्यवान रेडकर, कुष्ठरोग समितीचे समाजकार्यकर्ता संतोष ढोरे, संवेदना फाउंडेशन अध्यक्ष विनोद चाळके, ॲड. रंजना खोचरे, गायक किशोर गवांदे, पोलीस निरीक्षक रवींद्र दुशारेकर,  सिने अभिनेती ईश्वरी शेट्ये, अभिनेता  मितेश आगणे, सहारा अकादमीचे एस पवार,  शांतीवनचे सीईओ नंदकुमार उरणकर, समाजसेवक एकनाथ भि...

भाई news

Image
भालचंद्र रघुनाथ चव्हाण यांचे निधन                                  मुंबई  : प्रतिनिधी                                          गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र उर्फ भाई चव्हाण यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने  राहत्या दादर या ठिकाणी निधन झाले.  त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  भालचंद्र चव्हाण यांनी अनेक वर्ष पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूषविले होते. आपल्या कार्यकाळात संस्थेच्या शैक्षणिक कार्यकाळात मोठा हातभार लावला होता. त्यांच्यात नेतृत्वात राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत होते. ते पाटपन्हाळे येथील मूळ रहिवासी असून मुंबई स्थायिक झाले होते. त्याचप्रमाणे भालचंद्र रघुनाथ चव्हाण हे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट मुंबई व श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह नियामक मंडळातील माजी उपा...

abdul sattar news

अब्दुल सत्तार यांच्या तक्रार प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी 24 तासात अहवाल सादर करण्याचे दिले पत्र मुंबई : प्रतिनिधी                                                  शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रावर सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तब्बल 17 मुद्याआधारे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारी अनुसार सदर शपथपत्रांमध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती नमूद केलेली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा व त्यांना अपात्र/ बाद करण्यात यावे. सदर तक्रारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक पूर्वीच अब्दुल सत्तार यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.  आता सदर प्रकरणी महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सह संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणात "भारत निवडणू...